Skip to main content

औरंगाबाद जिल्ह्यात 23681 कोरोनामुक्त, 5954 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद| विशेष प्रतिनिधी| जिल्ह्यात आज 404 जणांना (मनपा 255,  ग्रामीण 149) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 23681 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 323 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30491 झाली आहे. आजपर्यंत एकूण 856 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5954 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
In-the-district-23681-corona-free-5954-patients-are-undergoing-treatment
फोटो: फाईल
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पाइँटवर 59, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 97 आणि ग्रामीण भागात 64 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या) आहे.

ग्रामीण (101)

साशेगाव (2), गणेश चौक वाळूज (1), कमलापूर रोड वाळूज (1), संत कॉलनी , वाळूज (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1),ओम साई नगर , रांजणगाव (1), बजाजनगर, रांजणगाव (1), सारा गौरव, फुलंब्री (1), बिडकीन (2), शिवना (1), भवानी नगर, बजाज नगर (1), लासूर स्टेशन (3), वीरगड, लासूर स्टेशन जवळ (1), संतोषी माता कॉलनी, कन्नड (1), शिवाजी नगर, कन्नड (1), यशवंत नगर, पैठण (2), भवानी नगर, पैठण (1), राम नगर, पैठण (1), महावीर चौक, पैठण (1), लक्ष्मी नगर, पैठण (1), औरंगाबाद (30), फुलंब्री (8), गंगापूर (8), कन्नड (6), वैजापूर (3),पैठण (7), सोयगाव (2) खतखेडा (4), मोहरा, कन्नड (1), आडगाव, कन्नड (1), गेवराई, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (2), पानवडोद (1), उंडणगाव (1), चित्तेगाव (1)

मनपा (66)

घाटी परिसर (1),पैठण गेट (1),मयूर पार्क (1),एन सहा सिडको (5), उल्का नगरी (1), जगदीश नगर (1), एकता नगर (1),माऊली नगर (2), बन्सीलाल नगर (2), सोनार गल्ली (2), बालाजी नगर (1), जैन नगर (1), सिंधी कॉलनी (1), मोची गल्ली (1), कोकणवाडी (1), हर्सूल (2), गरवारे कम्यूनिटी सेंटर (1), साईनगर एन सहा सिडको (1), सूरेवाडी (1), विठ्ठल नगर (1), शास्त्री नगर (1), विजयंत नगर (1), न्यू गणेश नगर(2), नामांतर कॉलनी (1), हडको (2), अयप्पा मंदिराजवळ, बीड बाय पास (1),  नाईक नगर , बीड बाय पास (2), गारखेडा  (2), व्हिनस सोसायटी, बीड बाय पास (1), तुळजाभवानी शाळेजवळ, मुकुंदवाडी (1), एन चार सिडको (1), जिल्हा सामान्य रुग्णालय (1), सातारा परिसर (1), नंदनवन कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (2), देवगिरी कॉलनी (1), अहिंसा नगर (1) सौजन्य नगर (1), एन दोन सिडको (2), बेगमपुरा (1), नारळीबाग (1) सुरेवाडी (1), एन अकरा हडको (2), बीड बायपास (2), शिवनेरी कॉलनी (1), भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), बीएसएनएल कॉलनी (1), यशवंत नगर, बीड बायपास (1), नागेश्वरवाडी (1) माया नगर (1)

सिटी एंट्री पॉइंट (59) 

गादिया विहार (3), बजाज नगर (3), वाळूज (1), कांचन वाडी (6),वंजरवाडी , माळीवाडा (3), स्वामी विवेकानंद नगर (4), चौधरी कॉलनी (1), मुकुंदवाडी (2), म्हाडा कॉलनी, तोरणा गड नगर (2), गजानन नगर (1), एसआरपीएफ कॅम्प सातारा (1), सातारा (2), पैठण (2), इटखेडा (1), नक्षत्रवाडी (3), चित्तेगाव (1), बिडकीन (1), त्रिवेणी नगर (1), सोनखेड लोहा (1), बजाज नगर (4), वाळूज महानगर (2), पिसादेवी (1), फुलंब्री (1), जय भवानी नगर (1), एन पाच बजरंग चौक (1), वानखेडे नगर (5), मयूर पार्क (1), एन नऊ पवन नगर (4)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू 

घाटीत पुंडलिक नगरातील 65 वर्षीय पुरूष, इंदिरा नगर, वैजापुरातील 55 वर्षीय स्त्री, सादात मोहल्ला, पैठण येथील 70 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांत शिवाजी नगर, सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरूष व भगतसिंग नगरातील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.           

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...