नागरिकांना या फॉर्म मध्ये ९ प्रश्न विचारण्यात आली आहे. लॉकडाऊन संपुष्टात आणला पाहिजे का, आपल्या नोकरीवर नकारात्मक परिणाम झाला का, वैद्यकीय मदत होते का, रेल्वे सेवा, एस टी सेवा पूर्ववत सुरू झाली पाहिजे का यासह इतर प्रश्नांचा समावेश आहे. जनतेला १८ ऑगस्ट २०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंत गूगल फॉर्म लिंकवर आपली मते मांडायची आहेत. हा सर्वे झाल्यावर तो शासनाला पाठविला जाणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले आहे.
गूगल फॉर्म लिंक पुढीलप्रमाणे
https://bit.ly/2PJI2Cn